Uncategorized
सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात असली पाहिजे




“कारगिल युद्ध हे केवळ लढाई नव्हती , तर धैर्य, नियोजन आणि जिद्दीचे प्रतीक होते,” असे ते म्हणाले. सैन्यदलातच नव्हे, तर प्रत्येकाच्या आयुष्यात नियोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
त्यासाठी आवश्यक कष्ट घेण्याची तयारी अनेकदा नसते. लक्ष्य निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे,” असेही ते म्हणाले.


