Uncategorizedविशेषशैक्षणिक
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}येथील विद्याधाम प्रशालेने दहावीच्या बोर्ड परीक्षेत यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत प्रशालेचा निकाल ९९.७६ टक्के लागला असून ४३४ पैकी ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच गणित विषयात तीन विद्यार्थ्यांनी तर संस्कृत विषयात पाच विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत विशेष यश संपादन केले आहे.





