



शिरूर -{ डेली न्यूज पोस्ट टीम 24)मराठी शाळा व मराठीला सक्षम करण्यासाठी साहित्यिक कलवंतासह समाजातील सर्वानी एकत्रित येऊन मराठीचे दूत म्हणून काम करावे असे आवाहन राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त जालिंधरनगर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांनी शिरूर येथे केले.







