Uncategorized



नियमित व्यायाम, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मन स्थिर राहते, तर सकारात्मक विचार आत्मविश्वास वाढवून यशाचा मार्ग मोकळा करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
अनेक वेळा भीती वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात तितक्या भयावह नसतात. त्यामुळे भीती झटकून आत्मविश्वासाने पुढे गेल्यास यश निश्चित मिळते,” असेही ते म्हणाले.




