विशेष


वपालखी सोहळ्यात हरीनामाचा जप व संताच्या जयघोष करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या तालावर सर्वजण भक्ती रसात तल्लीन झाले होते.
भगवान दळवी, लखन केदार, मुकादम सुरज चव्हाण,व अन्य अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यामध्ये संतांचा जीवनप्रकाश आणि भक्तीची गोडी भाविकांपर्यंत पोहोचवण्यात आली. भाविक वारकऱ्यांनी पारंपरिक अभंग, ओवी आणि हरिपाठ सादर करून वातावरणात भक्तिरस ओतला. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
